Crop insurance benefits : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा,फायदा काय? वाचा सविस्तर

Crop insurance benefits : राज्यातील काही भागात कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळ पडल्यासारखी परिस्थिती झाली आहे.त्यामुळे राज्य सरकारने शेतकरी बांधवांना दिलासा म्हणून मागील घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.30 एप्रिल 2024 पर्यंत मागील हंगामात घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.आणि पुढच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याच्या बाबतीत राज्य सरकारने संबंधित बँकांना सूचना दिल्या आहेत.पण ही पुनर्गठन प्रक्रिया नेमकी काय आहे?त्याचा फायदा काय आहे? या बाबतीत या लेखात आपण माहिती पाहणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पीक कर्जाचे पुनर्गठन प्रक्रिया काय आहे? Crop insurance benefits 2024

 

1.राज्य सरकारकडून दरवर्षी शेतकरी बांधवांना पीक कर्जाचे वाटप केले जाते.

2.शेतकरी या पीक कर्जाची परफेड ही त्या हंगामातील निघालेल्या उत्पन्नातून करतात.

3.राज्य सरकारकडून देण्यात आलेले पीक कर्ज हे अतिशय कमी व्याजदराने दिले जाते.

4.या पीक कर्जाचा बोजा हा विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून उचलण्यात येतो.पण तरीसुद्धा पीक कर्ज घेतलेल्या अनेक शेतकऱ्यानं या पीक कर्जाची परफेड करणे कठीण जाते.

5.पाऊस कमी पडल्यामुळे किंवा जास्त झाल्यामुळे ,पुर अश्या काही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो.आणि उत्पन्न कमी निघते त्यामुळे पीक कर्जाची परतफेड करणे शेतकरयांना                कठीण जाते.

6.मागील हंगामात घेतलेले पीक कर्जाची परतफेड न केल्यामुळे दुसऱ्या हंगामात पेरणी ,बी बियाणे यासाठी पैसा नसतो,त्यामुळे सरकारकडून जुन्या पीक कर्जाची वसुली थां…

ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत,आत्ताच अर्ज करा

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसारच पुनर्गठन प्रक्रिया

1.कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया ही थकीत असलेल्या कर्जाचे हप्ते किती पडायचे किंवा त्याची परतफेड कशी केली जाणार ही नियम रिझर्व्ह बँकेकडून ठरवून दिले जातात.

2.पीक कर्जाचे वितरण करणाऱ्या बँका ह्या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसारच मागील थकीन पीक कर्जाचे हप्ते ठरवून देतात.(Crop insurance benefits)

3.पुनर्गठन केलेले कर्ज किंवा नवीन कराजाच्या परतफेडीचा कालावधी किती असावा हे त्या त्या प्रकानानुसर तसेच कर्जाच्या रकमेनुसार वेगळा असू शकतो.पण तरीसुद्धा हा कालावधी पाच वर्षांपेक्षा जास्त असू नये.

4.मागील कर्जाची परतफेड तसेच नवीन कर्जाची परतफेड ही पुनर्गठन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एकाची वेळी बोजा वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे संबंधित बँका हप्ते पाडून देतात.

5.जर एखाद्या शेतकऱ्याच्या 2 लाखाच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करायचे असल्यास त्या शेतकरी चार वार्षिक हाप्त्यामध्ये रुपांतर केले जाते आणि याचा हप्ता हा 50 हजार रुपयाचा असतो.

राज्यातील याच 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळणार,तुमचे यादीत नाव पाह

 

Leave a Comment